2024 या वर्षी मॉन्सून धो धो बरसणार Punjab dakh hawaman andaj monsoon 2024


 2024 या वर्षी मॉन्सून धो धो बरसणार Punjab dakh hawaman andaj monsoon 2024


Punjab dakh hawaman andaj moonsun 2024


2024 या वर्षी मॉन्सून धो धो पाऊस बरसणार Punjab dakh hawaman andaj monsoon 2024

( monsoon 2024) 

गेल्या वर्षी राज्यामध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती  जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती 2023 मध्ये निर्माण झाली होती त्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे . महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये देखील दुष्काळी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. 2023 मध्ये अनेक भागांमध्ये अपुरा पाऊस त्यामुळे धरणांमध्ये देखील पाणी साठा कमी प्रमाणात निर्माण झाला आहे. सद्यस्थिती पाहता राज्यातील 21 महामंडळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई तसेच पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्न येत्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा आणि आनंदाची बातमी नुकतीच पंजाब डख सरांनी व्यक्त केली आहे. 2024 मध्ये राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.




2024 या वर्षी मॉन्सून अल निनो संपणार

Monsoon 2024

प्रशांत महासागरातील तापमानामध्ये सध्या कमी प्रमाण निर्माण झाले आहे. त्यामुळे समुद्रातील पृष्ठभागाचे तापमान कमी होण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे 2024 मध्ये भारतातील मान्सून धो धो बरसणार देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशासह राज्यात चांगला मान्सून बरसणार आहे असे पंजाब डख सरांनी त्या ठिकाणी व्यक्त केले आहे. 2024 यावर्षी साधारणता सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे. आणि सर्व धरणे त्या ठिकाणी तुडुंब भरून वाहणार आहेत असे पंजाबराव सरांनी त्या ठिकाणी सांगितले.

 2023 हे ठरले सर्वात उष्ण वर्ष 

2023 आतापर्यंत सर्वात उष्ण आणि घातक वर्ष ठरले आहे. 2023 मध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अन्नूची स्थिती निर्माण झाल्यामुळे दुष्काळाचा सामना राज्याला करावा लागला तसेच देशात देखील अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. यावर्षी साधारणता संपूर्ण जगामध्ये दुष्काळी स्थिती किंवा उष्ण वर्ष ठरल्यामुळे अल्नीनो संकट संपूर्ण निर्माण झाली होते. राज्यातील तापमान 50°c वर गेले होते. तसेच चंद्रपूर हे जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे महाराष्ट्रातील ही एक चिंतेची बाब निर्माण झाली आहे.

वातावरणात बदल climate change 2024

पृथ्वीचे तापमान हे दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे बदलत्या वातावरणात देखील त्याचा दुष्परिणामात जाणवत आहे कारण की मनुष्याने मोठ्या प्रमाणावर केलेली वृक्षतोड आणि प्रदूषणात झालेली वाढ. यामुळे येत्या काळात जगासमोर एक नवीन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे बदलत्या वातावरणामुळे अनेक घातक आजार निर्माण होण्याची शक्यता आहे आणि शेती तसेच उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाट आल्या त्यामुळे सारखी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे दुष्काळा सारखी संकट देशासमोर आणि जगासमोर निर्माण झाले आहे.


मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची संकट

Monsoon 2024 मार्च एप्रिल

मार्च व एप्रिल महिन्यात राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची संकट निर्माण होण्याची शक्यता आहे कारण की बदलत्या वातावरणामुळे राज्यात प्रत्येक महिन्यात यापुढे पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काही प्रमाणात नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. भविष्यात यापुढे महाराष्ट्र मध्ये प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस बरसणार आहे कारण की वातावरणात झालेला बदल.


गारपीट व अवकाळी पाऊस वाढीची कारणे;


जागतिक तापमान वाढ आणि ग्लोबल वार्मिंग यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे समुद्राचे तापमान वाढत आहे प्रशांत महासागर चे तापमान वाढल्यामुळे अलनोनो परिणाम जाणवत आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये तापमान 1 अंश सेल्सिअस वाढत आहे. उन्हाळ्यामध्ये तापमान साधारणत 45 ते 50 अंश सेल्सिअस वर गेले आहे. हिवाळ्यामध्ये साधारणता राज्यांमध्ये प्रत्येक महिन्याला तर पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीमालाचे उत्पादन कमी होऊन रोग राहील निर्माण होत आहे. पिकांची उत्पादन क्षमता ही घटली आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड त्यामुळे तापमान हे पृथ्वीचे दिवसेंदिवस वाढत आहे .

1 मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड
2 औद्योगिक कारणामुळे
3 कारखानदारीचे वाढलेले प्रमाण
4 मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषण
5 शहरीकरणाचा झालेला विस्तार
6 समुद्रात निर्माण झालेले प्रदूषण
7 रासायनिक कीटकनाशक वाढता वापर
8 ग्लोबल वार्मिंग प्रमाणात वाढ

या सर्व कारणामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी यावर उपाययोजना 

यामुळे येत्या काळात जगासमोर एक नवीन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे बदलत्या वातावरणामुळे अनेक घातक आजार निर्माण होण्याची शक्यता आहे आणि शेती तसेच उद्योग धंद्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाट आल्या त्यामुळे सारखी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे दुष्काळा सारखी संकट देशासमोर आणि जगासमोर निर्माण झाले आहे.



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने